कोकणातील प्रेमाचा त्रिकोण
हा माझा लेख वयात आलेल्या मुलींनी अधिक जागृत व्हावे म्हणून आहे.वय वर्ष चौदा झाल्यावरती मुलींना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आणि रांगड्या मुलांविषयी फारच आकर्षण वाटते.कोकणातील मुली या वयात जास्तच बळी पडतात कारण कोकणात झाडेझुडप जास्त असतात.या मुली आपल्या गरीब वडिलांच्या इज्जतीचा अजिबातच विचार करत नाहीत.प्रेमात अगदी बेफान होऊन मुक्तपणे प्रेमाची उधळण करतात आणि स्वतः हि उधळून जातात. तर अशीच एक कोकणात मागास समजल्या जाणाऱ्या समाजातील एक मुलगी होती. दिसायला त शी स्मार्ट होती.कोकणातील या मागास समाजातील मुली दिसायला तश्या स्मार्ट असतात.आपल्या वयाच्या मुलांना ती बावळट समजायची.वयाने तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या असलेल्या आणि "त्याचा" नाद असलेल्या मुलाची तिच्यावरती नजर पडली.तो मुलगा दिसायला रांगडा होता. तिच्या वयाच्या मुलांना भावहि न देणारी मुलगी लगेच त्याच्याकडे तीन दिवसांत खेचली गेली.सगळ्या परिसरात चर्चा सुरु झाली होती गरीब आणि सभ्य बापाची ती मुलगी वडिलांची कसलीच इज्जत ठेवत नाही ते. तसेच खालच्या जातीतील असल्यामुळे त्या मुलाची मानसिकता हि काही दिवसानंतर सोडून द्यायची अशीच होती.पाच वर्...